उदास ने अपने संगीत कैरियर कई मशहूर गजलें, जिसमें चिट्ठी आई है, वतन से चिट्ठी आई है, उनकी लोकप्रिय गजल थी जिसने संगीत और देशप्रेम की सीमाओं के बाहर सुना गया। इसके अलावा आदमी खिलौना है, जैसी तमाम गजलें गाईं। जिससे उन्हें बेतहाशा प्रसिद्धि मिली, उन्हें जगजीत सिंह के बाद सबसे ज्यादा प्रसिद्ध गजल गायक भी माना गया।

Transcript Unavailable.

दोस्तों, बहुत दुःख और भारी मन के साथ हम ये बता रहे है कि ग्रामवाणी की प्रखर सामुदायिक संवाददाता सहकर्मी, लखनऊ मोबाइल वाणी की कोऑर्डिनेटर, सामाजिक कार्यकर्ता और हम सब की अज़ीज़ माधुरी चौहान अब इस दुनिया में नहीं रहीं।

शिवाजी निवृत्ती भक्ते यांचे दु:खद निधन ---------------------------------------- शिवाजी निवृत्ती भक्ते, उम्र 24 वर्ष बनारस , (वाराणसी) निवासी याचे बेंगलोर इथे ह्रदयविकाराने दुःखद निधन झालं. शिवाजी चेन्नई इथून BE झाल्यावर, बेंगलोर येथील TCS कंपनी मध्ये जॉब करत होता.. मुलत: हा होनहार मुलगा ग्राम पंचायत देवी जिला छिंदवाड़ा मध्यप्रदेश चा मुल निवासी आहे वर्तमान निवासी बनारस (वाराणसी) यांच्या दु:खद निधना वर अखिल भारतीय सुर्यवंशी लोनारे कुनबी समाज संगठना मध्यप्रदेश व महाराष्ट्र शाखेने दु:ख व्यक्त केले। त्याच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो..

दु:खद निधन हनुमान नगर नागपुर निवासी श्रीमती रजनी भाऊराव ढोले वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, त्या नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे परिचारिका ते मेट्रन म्हणून कार्यरत होत्या, 1991 ला त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.. अनेक दिवसांपासून त्या वयोमानाने व्याधीग्रस्त होत्या.. शासकीय सेवेत त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी करण्यात आला . हनुमान नगर नागरिक कृती समिती, जेष्ठ नागरिक मंडळ, महिला मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. सत्य साईबाबा यांचा सत्संग परिवाराच्या त्या भाविक होत्या यांच्या दु:खद निधन वर विविध सामाजिक, धार्मिक संगठने ने शोक संवेदना व्यक्त केले