बालवाणी पर अपणा सवाल पुछ ने केलीये धन्यवाद. आपके सवाल का जवाब है,
महाराष्ट्र शासन राज्यातील गरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते त्यापैकी एक योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला,अंध,अपंग,अनाथ मुले मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती,घटस्फोटित महिला,परिपक्वता महिला,वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य्य केले जाते जेणेकरून त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
उम्मीद है आपको आपके सवाल का जवाब मिल गया होगा|बालवाणी के साथ जुडने केलीये धन्यवाद ,बालवाणी पर आगे भी ईसी तरह से ऐसे अपने सवाल पुछते रहीये|
Comments
बालवाणी पर अपणा सवाल पुछ ने केलीये धन्यवाद. आपके सवाल का जवाब है, महाराष्ट्र शासन राज्यातील गरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते त्यापैकी एक योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला,अंध,अपंग,अनाथ मुले मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती,घटस्फोटित महिला,परिपक्वता महिला,वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य्य केले जाते जेणेकरून त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. उम्मीद है आपको आपके सवाल का जवाब मिल गया होगा|बालवाणी के साथ जुडने केलीये धन्यवाद ,बालवाणी पर आगे भी ईसी तरह से ऐसे अपने सवाल पुछते रहीये|
June 20, 2023, 1:26 p.m. | Tags: Episode BV-UGC sanjay gandhi scheme Positive Question BV